शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बसेसच्या फेऱ्या कमी, महामंडळाला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला ...

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला उभारी मिळाली नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. परंतु, त्याला प्रवाशांनी पाठ दाखवली. आता बसफेऱ्या नियमीत धावत आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसफेरी धावत नाही. तसेच रात्रकालीन बसफेऱ्यामध्ये बदलाव करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता बसफेऱ्या धावत नाही.

पूर्वी चारही आगारातून दीड हजारच्या सुमारास बसफेऱ्या धावायचा. आता ११०० च्या जवळपास बसफेऱ्या धावत आहेत. त्यातहुी पूर्वीप्रमाणे प्रवासी मिळत नाही. त्यामुळे त्यामुळे महामंडळाला दररोज सुमारे पाच लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे पूर्वीच आर्थिक तोट्यात असलेले महामंडळ पुन्हा तोट्यात जात आहे.

काही बस मालवाहतूकसाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे आता २३० बस धावत आहेत. ग्रामीण भागातही मागणीनुसार बसेफेऱ्या पोहचल्या आहेत. पूर्वी विभागाचे उत्पन्न सुमारे ३० लाखांच्या जवळपास असायचे आता २० लाखांच्या जवळपास उत्पन्न होत आहे.

- आर. एन. पाटील,

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

जिल्ह्याचे उत्पन्न घटले

चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वी १५०० च्या जवळपास बसफेऱ्या ९० हजार किमी धावायचा. त्यातून मंडळाला २५ ते ३० लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचे. कोरोनानंतर ११०० बसफेऱ्या ७७ हजार किमी धावत आहेत. त्यातून केवळ २० लाख उत्पन्न मिळत आहे.