शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

बसेसच्या फेऱ्या कमी, महामंडळाला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला ...

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला उभारी मिळाली नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. परंतु, त्याला प्रवाशांनी पाठ दाखवली. आता बसफेऱ्या नियमीत धावत आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसफेरी धावत नाही. तसेच रात्रकालीन बसफेऱ्यामध्ये बदलाव करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता बसफेऱ्या धावत नाही.

पूर्वी चारही आगारातून दीड हजारच्या सुमारास बसफेऱ्या धावायचा. आता ११०० च्या जवळपास बसफेऱ्या धावत आहेत. त्यातहुी पूर्वीप्रमाणे प्रवासी मिळत नाही. त्यामुळे त्यामुळे महामंडळाला दररोज सुमारे पाच लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे पूर्वीच आर्थिक तोट्यात असलेले महामंडळ पुन्हा तोट्यात जात आहे.

काही बस मालवाहतूकसाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे आता २३० बस धावत आहेत. ग्रामीण भागातही मागणीनुसार बसेफेऱ्या पोहचल्या आहेत. पूर्वी विभागाचे उत्पन्न सुमारे ३० लाखांच्या जवळपास असायचे आता २० लाखांच्या जवळपास उत्पन्न होत आहे.

- आर. एन. पाटील,

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

जिल्ह्याचे उत्पन्न घटले

चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वी १५०० च्या जवळपास बसफेऱ्या ९० हजार किमी धावायचा. त्यातून मंडळाला २५ ते ३० लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचे. कोरोनानंतर ११०० बसफेऱ्या ७७ हजार किमी धावत आहेत. त्यातून केवळ २० लाख उत्पन्न मिळत आहे.