शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाषा बदलली, सिद्धांत मात्र जुनेच

By admin | Updated: November 24, 2015 01:06 IST

वर्तमान युवकांना महावीर स्वामी यांच्या सिद्धांताची चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. केवळ आजची भाषा बदलली असून सिद्धांत

सुधीरकुमार कोचर यांचे प्रतिपादन : चंद्रपूर जैन मंदिर शताधिक महोत्सवाचा समारोपचंद्रपूर : वर्तमान युवकांना महावीर स्वामी यांच्या सिद्धांताची चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. केवळ आजची भाषा बदलली असून सिद्धांत हे जुणेच आहेत, असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी सुधीरकुमार कोचर यांनी केले.चंद्रपूर येथील श्री शांतीनाथ जिनालय जैन श्वेतांबर मंदिराच्या शताधिक महोत्सवानिमित्त्य आयोजित विचक्षण व्याख्यानमालेत अंतिम सत्रात ‘वॉट्सअ‍ॅप पिढीला महावीर स्वामी यांचे निमंत्रण’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ साध्वीजी श्री हेमप्रज्ञाश्रीजी महाराज यांच्या प्रवचनाने झाला. त्यांनी विचक्षण महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सुधीर कोचर पुढे म्हणाले, महावीर स्वामी तथा भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आणि वर्तमान स्थितीत वॉट्सअ‍ॅपवर येणारे रोचक संदेश यांचा मिलाप करताना समानता प्रस्तुत केली. ते म्हणाले, तुम्हचे आसू पुसणारे अनेक जण मिळतील मात्र नाक पुसणारे मिळणार नाही. त्यामुळे महावीर स्वामी यांनी म्हटले आहे, जीवनात केलेल्या पापाचे पश्चाताप स्वत:लाच करायचे आहे. पाच दिवसीय शताधिक महोत्सवाच्या समारोपाला जैन मंदिरात दादागुरूदेवचे पूजन संदीप कोठारी परिवाराकडून करण्यात आले. सायंकाळी राजकुमार पाल यांच्याद्वारे प्रभू आरती नरेंद्र श्रेयांस बैद परिवार द्वारे करण्यात आली. यशस्वीतेसाठी सकल जैन समाज, श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, स्थानकवासी श्री संघ, दिंगबर चंद्रप्रभू मंदिर तुकूम, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, जैन सेवा समिती, आनंद नागरी सहकारी बँकेचे सहकार्य मिळाले. महोत्सव दरम्यान पाच दिवसीय महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)