शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

श्रमिक एल्गारचा चंद्रपुरात अन्न, पाणी मोर्चा

By admin | Updated: January 24, 2017 00:42 IST

एपीलधारकांना धान्याचा पुरवठा करण्याच्या मागणीसह अनेक मागण्याच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्यावतीने महिलांचा ‘अन्न पाणी मोर्चा’ काढण्यात आला.

एसडीओंना निवेदन : एपीएलधारकांना धान्य पुरवठा करण्याची मागणीचंद्रपूर : एपीलधारकांना धान्याचा पुरवठा करण्याच्या मागणीसह अनेक मागण्याच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्यावतीने महिलांचा ‘अन्न पाणी मोर्चा’ काढण्यात आला. सदर मोर्चा श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांनी नेतृत्वात सोमवारला दुपारी १ वाजता आझाद गॉर्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन आपल्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले.शासनाने एपीएलधारकांना धान्य देणे बंद केले, तसेच जिल्ह्यातील अनेक कुटूंबाजवळ राशन कॉर्ड नाही, तसेच नागरिकांना देण्यात येणारे राशन हे अत्यंत तोडके आहे. त्यामुळे राशनामध्ये वाढ करण्यात यावी, तसेच बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हे गाव ग्रामीण असूनसुद्धा त्याचा शहरी म्हणून सरकारने गणना केली. त्यामुळे येथील नागरिकांना अन्न सुरक्षा लाभापासून वंचीत राहावे लागत आहे. आदी या मागण्याच्या पुर्ततेसाठी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनश्याम मेश्राम, महासचिव छाया शिडाम, बिंदू गडलींग यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)चंद्रपुरातील पाणीसमस्या सोडवावीचंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. शहरातील जलनगर परिसरात १०० च्यावर घरे आहेत. मात्र याठिकाणी फक्त एकच सार्वजनिक नळ आहे. तसेच बाबूपेठ, बगर खिडकी, सोनझरी आदी परिसरातसुद्धा पाण्याची समस्या बिकट आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.