शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

१३ फेब्रुवारीपासून श्री कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

धाबा : दरवर्षी माघ शुद्ध तृतीयेला होणारे महात्मा कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव याही ...

धाबा : दरवर्षी माघ शुद्ध तृतीयेला होणारे महात्मा कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव याही वर्षी कोरोनाच्या नियमाचे

पालन करून मर्यादित भाविकांच्या उपस्थित साजरा केला जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावर व सचिव किशोर अगस्ती यांनी दिली.

१३ फेब्रुवारीला महाराजांची

पालखी धाबा गावातून काढण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारीला विद्यमान आमदार सुभाष धोटे व शुभांगी धोटे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ घटस्थापना करून करण्यात येईल. सायंकाळी महाराजांना अभिप्रेत असलेल्या अग्निकुंड प्रभावडीचा दिव्य कार्यक्रम होईल. १५ फेब्रुवारीला गोपाल काल्याद्वारे कार्यक्रमाची सांगता होईल. या महोस्तवात केवळ धार्मिक कार्यक्रम होईल. भजन प्रवचन कीर्तन याला स्थगिती दिली आहे. कोणतेही सार्वजनिक दुकाने व मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवात होणार नाही. कोणतेही महत्वाचे व्यक्ती आमंत्रित केले जाणार नाही. या दरम्यान मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या नियमाचे पालन करावे लागणार. तोंडाला मास्क व सॅनिटायझरशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मर्यादितच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटात साजरा केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांनी केली आहे.