शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

१३ फेब्रुवारीपासून श्री कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

धाबा : दरवर्षी माघ शुद्ध तृतीयेला होणारे महात्मा कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव याही ...

धाबा : दरवर्षी माघ शुद्ध तृतीयेला होणारे महात्मा कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव याही वर्षी कोरोनाच्या नियमाचे

पालन करून मर्यादित भाविकांच्या उपस्थित साजरा केला जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावर व सचिव किशोर अगस्ती यांनी दिली.

१३ फेब्रुवारीला महाराजांची

पालखी धाबा गावातून काढण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारीला विद्यमान आमदार सुभाष धोटे व शुभांगी धोटे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ घटस्थापना करून करण्यात येईल. सायंकाळी महाराजांना अभिप्रेत असलेल्या अग्निकुंड प्रभावडीचा दिव्य कार्यक्रम होईल. १५ फेब्रुवारीला गोपाल काल्याद्वारे कार्यक्रमाची सांगता होईल. या महोस्तवात केवळ धार्मिक कार्यक्रम होईल. भजन प्रवचन कीर्तन याला स्थगिती दिली आहे. कोणतेही सार्वजनिक दुकाने व मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवात होणार नाही. कोणतेही महत्वाचे व्यक्ती आमंत्रित केले जाणार नाही. या दरम्यान मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या नियमाचे पालन करावे लागणार. तोंडाला मास्क व सॅनिटायझरशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मर्यादितच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटात साजरा केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांनी केली आहे.