शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अखेर रद्द

By admin | Updated: July 23, 2015 00:49 IST

गडमौशी तलावाच्या कालव्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सिंदेवाहीचे विनेशकुमार लक्ष्मीकुमार जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : अतिक्रमण करणे पडले महागातचंद्रपूर : गडमौशी तलावाच्या कालव्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सिंदेवाहीचे विनेशकुमार लक्ष्मीकुमार जयस्वाल यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच केली.विनेशकुमार लक्ष्मीकुमार जयस्वाल हे सिंदेवाही ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. जयस्वाल यांनी लोणवाही येथील भूमापन क्रमांक ७७१ व उपनगर क्रमांक ७६८ व ७७९ च्या गडमौशी तलावाच्या मुख्य पाण्याच्या नहराच्या जागेवर अतिक्रमण केले होते. त्याविरूद्ध मनोहर पवार यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे २५ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.घोडाझरी उपविभागाचे उपअभियंता यांनी जागेची मोजणी करून तहसीलदार आणि भूमिअभिलेख कार्यालयाकडे अहवाल पाठविला.त्यानंतर तहसीलदारांनी तत्काळ जमिनीचे मोजमाप करावे, मोजणीदरम्यान अडथळा आल्यास पोलीस विभागाची मदत घ्यावी, असे सुचविले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केलेल्या मोका चौकशीत अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जयस्वाल यांचे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-३) नुसार ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. (शहर प्रतिनिधी)