शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

जय हिंदचा नारा मनाला उर्जा देणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

चंद्रपूर : नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ...

चंद्रपूर : नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ‘जय हिंद’चा नारा देत त्यांनी नवक्रांतीच्या लढ्याला सुरुवात केली. त्यांचा हा नारा आजही मनाला ऊर्जा देणारा आहे. अशा महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचारही आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त बंगाली कॅम्प येथील नेताजी चौक येथे कार्यक्रम पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शहा, तुषार शोम, यंग चांदा ब्रिगेडचे नितीन शहा, रमेश सरकार, बलराम शहा, गोपी मित्रा, प्राणनाथ राजवर्षी, जे. के. राजवंशी, कमलेश दास, निताई घोष, आशिक हुसेन, पीयूष मंडल, डॉ. विधान बिश्वास, अमोल हलदर, प्रदीप शहा, बलराम शहा, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, बंगाली कॅम्प येथील मॉं श्री दुर्गा काली माता मंदिर यांच्या वतीने मंदिर परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या परिसराच्या सौदर्यीकरणासाठी पाच लाख तर त्यांच्या वाचनालयासाठी दोन लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.