शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आदरातिथ्याने बोलाविलेल्या पाहुण्यांना जा म्हणण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:27 IST

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नप्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आनंदाची उधळण, डोळे दिपवणारी रोषणाई, ...

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नप्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आनंदाची उधळण, डोळे दिपवणारी रोषणाई, आतषबाजी, नवीन कपडे आदी सर्व काही करतात. मात्र, या आनंदावर आता कोरोनाने विरजण घातले आहे. वधू-वरासह केवळ ५० जणांच्याच उपस्थितीला प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच प्रत्येकाचे नाव, नंबरही लिहून ठेवावे लागत आहेत. त्यामुळे कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही, या चिंतेत वधू- वराकडील मंडळी सध्या पडली आहे.

मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक कारवाई करणे सुरू केले आहे. ज्यांच्या घरी लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची तयारी पूर्ण झाली आहे, अशांना वेळेवर लाॅकडाऊन तर होणार नाही ना, याची चिंता लागली आहे, तर ज्यांचा लग्नसमारंभ सध्या पार पडला आहे त्यांनी आलेल्या पाहुण्यांनी जेवण उरकताच मंगल कार्यालयातून जा म्हणण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र वधू- वर पक्षांकडील मंडळींना चांगलाच धक्का बसत आहे.

बाॅक्स

मंगल कार्यालयाकडून ॲडव्हान्स परत

कोरोनाचे संकट पुन्हा तोंड वर काढत असल्यामुळे दोन ते तीन महिन्यांपूर्वी ज्यांनी मंगल कार्यालय बुक केले आहे. त्यांनी आता ॲडव्हान्स परत घेणे सुरू केले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, लाॅन संचालकांचे मोठे नुकसान होत आहे. ५० जणांच्या उपस्थितीसाठी लाखो रुपयांचे मंगल कार्यालय, लाॅन कशासाठी, असा विचार वधू- वरांकडील मंडळी करीत आहे.

--