शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शाळेच्या लोखंडी दरवाजाचा वाद पेटला

By admin | Updated: July 16, 2015 01:22 IST

गांधी नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांत लोखंडी दरवाजामुळे वाद उद्भवला आहे.

ब्रह्मपुरी : गांधी नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांत लोखंडी दरवाजामुळे वाद उद्भवला आहे. या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.शाळेच्या सुरक्षाभिंतीचे काम लोकवर्गणीतून करण्यात आले. शाळेला लोखंडी दरवाजा कुठून ठेवायचा, यावरुन वाद झाला. प्रभागातील नागरिकांची मते विचारात न घेता काम करण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापनाविरुद्ध रितसर तक्रार पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यानंतर जुन्या दान दिलेल्या वस्तूची परस्पर विक्री करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. जुनी मोडकळीस आलेली इमारत नष्ट करण्याविषयी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. परस्पर जुनी इमारत पाडून त्यातील किंमतीचे साहित्य मर्जीतल्या लोकांना विकण्यात आले, असाही आरोप केल्या गेला आहे. वॉर्डातील हरिभाऊ ढोमळे, गजानन गिरी, जितेंद्र धकाते, संजय दिघोरे यांनी याविषयी विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थापणाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सुरक्षाभिंतीच्या आत मुलांना खेळण्याचे मैदान आहे. त्या संपूर्ण मैदानावर बगीचा बनविण्याचे काम करण्याविषयी उपाययोजना करण्यात आली. प्रभागातील नागरिकांनी मुलांना खेळण्यासाठी काही जागा मोकळी ठेवा व काही जागेवर बगीचा तयार करा, असे सांगितले. त्यांच्या सूचना विचाराधीन न ठेवता आपल्या मर्जीने काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी शाळेच्या बाहेर बोअरवेल होती. नागरिक पाणी भरायचे. ती बोअरवेल आता शाळेची सुरक्षाभिंत टाकल्याने शाळेच्या आत गेली. नागरिक पाणी भरण्यासाठी गेले असता पाणी भरु दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)