शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

हरभरा पिकावर मर रोगाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे. खरिपामध्ये लावलेले कपाशी पीक शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे शेतातून काढून टाकले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कपाशीचे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यातच  हरभरा पिकाचे उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : बोंडअळीमुळे कापूस पीक गेले. उभे तुरीचे पीक शेतातच वाळले आणि आता  रब्बी हंगामात मररोगाचा प्रकोप आला. त्यामुळे शेतात उभे असलेले हरभऱ्याचे पीक फळधारणा होत असताना वाढत असल्याचे दिसून येत आहे.आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे. खरिपामध्ये लावलेले कपाशी पीक शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे शेतातून काढून टाकले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कपाशीचे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यातच  हरभरा पिकाचे उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात होती. परंतु आता मररोगामुळे पीक वाया जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.  कापूस, तूर या नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. कीटकनाशके औषधे, बियाणे यासाठी केलेला खर्चही भरून निघालेला नाही. यातच कापसाचे भाव जरी वाढलेले दिसत असले तरी उत्पादन मात्र कमी झाल्याने  हरभरा पिकाच्या आशेवर असलेला  शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. मररोगामुळे  झाड  लाल पडत असून, याचा परिणाम फळधारणेवर होत आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.

 

टॅग्स :agricultureशेती