शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खताचे वाढलेले दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:26 IST

राजुरा : कापूस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येऊन पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला ...

राजुरा : कापूस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येऊन पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला आहे. त्यातच कोरोनाने थैमान घातले आहे. शेतकरी कुटुंबातील कर्तेपुरुष मरण पावले. शेतकरी संकटात सापडला. अशा परिस्थितीत रासायनिक खताची केलेली दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे, असा आरोप आपचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे यांनी केला आहे.

खताच्या किमती दुपटीने वाढवून करोडो रुपये कमावून शेतकऱ्यांना भिकेला लावायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांची भीक देऊन त्या भिकेला सन्मान हे नाव द्यायचे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढणार आहे. शेतकऱ्यांचा सरकारने विचार करून खताची दरवाढ थांबवावी, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संघटन प्रमुख परमजित सिंग झगडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. या वेळी आपचे रोशन येवले, मिलिंद गड्मवार, स्वप्निल कोहपरे, पवन ताकसांडे, अरविंद वांढरे, मारोती पुरी, गोविंद गोरे, सुनील राठोड, प्रतीक डाखरे, ऋषी वासेकर उपस्थित होते.