शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

बॉक्स घरातील वादाचा कंटाळा वडील दारू पिऊन घरी भांडण करत असल्याने मुलांना मारहाण करत असल्याने काहींनी घर सोडले तर ...

बॉक्स

घरातील वादाचा कंटाळा

वडील दारू पिऊन घरी भांडण करत असल्याने मुलांना मारहाण करत असल्याने काहींनी घर सोडले तर अभ्यास करण्यास अभ्यास कर म्हणून रागवल्यामुळे, शहरामध्ये मौजमजा करण्यासाठी, वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून, घरातील आर्थिक अडचणींमुळे, अल्पवयात प्रेमात पडल्यामुळे, मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने तर काहींना चित्रपटात हिरो बनायचे असल्याने घरातून पळून जात असल्याचे समोर येत आहे.

बॉक्स

म्हणून घर सोडले

मुंबईला जायचेय

मुंबईचे आकर्षण असल्याने शहर फिरायचे तसेच मौजमजा करायची या कारणाने अनेकजण घरी कुणालाही काही न सांगता पळून जातात तर काहीजण चित्रपटांमध्ये कोणतेही काम करण्याच्या उद्देशाने मुंबई जातात.

बॉक्स

शाळेतील अभ्यासाचा कंटाळा करत असल्याने पालक अभ्यास कर म्हणून सांगतात. परंतु, मुलांना ती सततची कटकट वाटत असल्याने काहीजण अभ्यासापासून सुटका मिळविण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडतात. तर काहीजण वडील मोबाईल घेऊन देत नाही म्हणून पळ काढतात.

कोट

० ते १८ वयोगटांतील मुले विविध कारणांने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. अशांचे चाईल्डलाईनच्या माध्यमातून समुपदेशन करून त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात येते. अडीच वर्षात १४९ जणांना त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. यासाठी लोकसम्रगह समाजसेवा संस्था, शासनाची रेल्वे चाईल्ड लाईन यासह पोलीस, रेल्वे विभाग, बालकल्याण समिती,बाल संरक्षण कक्ष आदींचे सहकार्य लाभत असते.

भास्कर ठाकूर, समन्वयक अधिकारी, चाईल्डलाईन, संस्था