शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रानडुकराच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबियांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

शंकरपूर : जंगली डुकराच्या धडकेमुळे शंकरपूरजवळील गडपिपरी येथील रमेश भिवाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. येरखेडा येथील आशा दिघोरे ...

शंकरपूर : जंगली डुकराच्या धडकेमुळे शंकरपूरजवळील गडपिपरी येथील रमेश भिवाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. येरखेडा येथील आशा दिघोरे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यासंदर्भात रमेश पाटील व आशा दिघोरे या दोघांच्याही कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंबोलीचे ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुकाध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे.

या दोघांच्याही मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिवाराची सांत्वना करण्यासाठी शासनाच्या योजनेनुसार त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन भिसी येथील वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हे निवेदन आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुकाध्यक्ष शुभम मंडपे व सामाजिक कार्यकर्ते मनोज सरदार, मधुकर नागपुरे, दिनेश भषारकर, तलाशकुमार खोब्रागडे, राजकुमार पाटील, सुरेश गरमळे, प्रकाश मेश्राम, राजेंद्र जाधव, कुशाब डोये, बंडू दिघोरे, सुनील भीमटे आदींनी दिले.