शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मृतकांच्या वारसांनी सरकारी विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तीचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर ...

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तीचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असते. कोरोना काळात अनेक आकस्मिक मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होत आहे. त्या कुटुंबाची आर्थिक,मानसिक हानी होत आहे, जी कधीही भरुन निघणारी नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झालेला आहे. अशावेळी कुठल्याही सरकारी बँकांमध्ये खाते काढून शासकीय योजनेनुसार बचत केलेले असल्यास आणि त्यांच्या खात्यामधून दर वर्षाला १२ रुपये विमा कपात केला जातो. हा दोन लाखांपर्यंत विमा असतो. तसेच प्रती वर्षाला ३३० रुपयांचा विमा असल्यास त्यालासुद्धा नैसर्गिक मृत्यू करिता जवळपास दोन लाखांचा विमा मिळतो. खातेधारकांनी विमा काढलेला असेल तरी बहुतांश कुटुंबातील इतर व्यक्तीला याची माहिती नसते. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे कोरोना या किंवा इतर कारणामुळे निधन झाले असेल व तो व्यक्ती बँक खातेधारक असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीने संबंधित बँकमध्ये जाऊन विमा आहे की नाही या बाबीची चौकशी करावी. आणि विमा असल्यास आवश्यक कागदपत्रासह विम्याची केस तयार करून विमा मिळवावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ीचे कार्यकर्ते अश्विन मेश्राम यांनी केले आहे.