शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

मृतकांच्या वारसांनी सरकारी विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तीचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर ...

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्तीचा नाहक बळी जात आहे. कामगार, श्रमिक, छोटे दुकानदार आदी व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असते. कोरोना काळात अनेक आकस्मिक मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होत आहे. त्या कुटुंबाची आर्थिक,मानसिक हानी होत आहे, जी कधीही भरुन निघणारी नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झालेला आहे. अशावेळी कुठल्याही सरकारी बँकांमध्ये खाते काढून शासकीय योजनेनुसार बचत केलेले असल्यास आणि त्यांच्या खात्यामधून दर वर्षाला १२ रुपये विमा कपात केला जातो. हा दोन लाखांपर्यंत विमा असतो. तसेच प्रती वर्षाला ३३० रुपयांचा विमा असल्यास त्यालासुद्धा नैसर्गिक मृत्यू करिता जवळपास दोन लाखांचा विमा मिळतो. खातेधारकांनी विमा काढलेला असेल तरी बहुतांश कुटुंबातील इतर व्यक्तीला याची माहिती नसते. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे कोरोना या किंवा इतर कारणामुळे निधन झाले असेल व तो व्यक्ती बँक खातेधारक असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीने संबंधित बँकमध्ये जाऊन विमा आहे की नाही या बाबीची चौकशी करावी. आणि विमा असल्यास आवश्यक कागदपत्रासह विम्याची केस तयार करून विमा मिळवावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ीचे कार्यकर्ते अश्विन मेश्राम यांनी केले आहे.