शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

नैसर्गिक शेतीवर बल्लारपुरात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST

जंगलातील झाडांना कोणी खते अथवा पाणी घालत नाही. तरीही तेथील झाडांना भरपूर फळे येतात. कुठल्याही प्रकारचा रोग जंगलातील झाडांवर ...

जंगलातील झाडांना कोणी खते अथवा पाणी घालत नाही. तरीही तेथील झाडांना भरपूर फळे येतात. कुठल्याही प्रकारचा रोग जंगलातील झाडांवर येत नाही. निसर्गातील पोषण शास्त्राच्या नियमानुसार ही संपूर्ण प्रक्रिया घडत असून जमीन ही स्वतः अन्नपूर्णा आहे. रासायनिक खते ही पिकांचे खाद्य नाही तर जमिनीत आणि जमिनीच्या वर असणारे मित्र सूक्ष्मजीव हे वातावरणातील पोषक तत्वे पिकांना उपलब्ध करून देतात आणि सूक्ष्म जीवांना पोषण देण्याचे कार्य देशी गायीचे शेण आणि गोमूत्र करीत असते. रासायनिकीकरणामुळे महाग होत चाललेली शेती, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, निसर्गाचा लहरीपणा अशा परिस्थितीमध्येही गो आधारित कृषी सर्व शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे, हे गादेवार यांनी उपस्थितांना पटवून दिले.

रासायनिक शेतीला टप्प्याटप्प्याने सोडून देऊन गो आधारित शेतीकडे वळल्याने रासायनिक शेतीपेक्षाही अधिक उत्पादन मिळत असल्याचे अनुभव काही शेतकऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.

देशी गाईचे गोमूत्र, शेण, तूप, दूध, दही यांच्या सेवनाने मेंदूचे विकार,लकवा, दमा, अस्थमा, क्षय, रक्तदाब, मधुमेह, थायराॅइड, त्वचाविकार, हृदयविकार, पोटाचे आजार,मूत्रविकार, कॅन्सर, मुलांचे व स्त्रियांचे विविध आजार यासारख्या विविध रोगांवर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, यासंबंधीचे मार्गदर्शन विनोद मदनकर यांनी केले.