शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:18 IST

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक सुविधांमध्ये वाढ

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित असणारी ग्रामीण भागातील मुले मुख्य प्रवाहात येऊ लागली आहेत. प्राथमिक शिक्षण दर्जेदार असेल तर विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम होतो. जिल्ह्यातील शिक्षणाची परिस्थिती बदलत आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आता स्पर्धेसाठी सक्षम झाले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे यांनी मकरसंक्रातीनिमित्त लोकमतशी बोलताना व्यक्त केले.बहुतेक पालकांचा कल कॉन्हेंट शिक्षणाकडे वाढू लागला आहे. मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून आर्थिक क्षमता नसतानाही कॉन्हेंट संस्कृतीला बळी पडत आहेत. हा बदल लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षणाच्या पायाभुत सुविधांमध्ये वाढ केली आहे. ज्ञानसंरचनावाद या संकल्पनेवर शिक्षण विभागाने भर दिला असून मुलांच्या बौध्दिक प्रगतीसाठी उपक्रम राबविल्या जात आहे.विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. स्पर्धेच्या युगातील विद्यार्थी अविरत टेंशनमध्ये असतात. अशावेळी त्यांना सकारात्मक विचाराचे बळ सातत्याने देणे पालकांचे कर्तव्य आहे. ते त्यांनीही पार पाडावे, असेही सहारे यांनी सांगितले.