शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

आदिवासी कोलाम बांधवांचा गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अ‍ॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट करणे किंवा बळकावणे अशा अनेक तक्रारी आदिवासींच्या कंपनीविरोधात आहेत.

ठळक मुद्देमाणिकगड व्यवस्थापनावर अट्रासिटी दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी : गडचांदूरस्थित माणिकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून ४० ते ५० आदिवासी कोलाम समाजावर विविध कलमा अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार कंपनी जाणीवपूर्वक करीत आहे. चार ते पाच गावांना जाणारा रस्ता बंद करुन सरकारी रस्त्यावर कंपनी गेट तपासणी नाका बसवून अनेकवेळा गेटवर लोकाना थांबविले जात आहे. तिथून बैलबंडी, ट्रॅक्टर, मोटार सायकल जाण्यास मज्जाव केला जात आहे. कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अ‍ॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट करणे किंवा बळकावणे अशा अनेक तक्रारी आदिवासींच्या कंपनीविरोधात आहेत. आदिवासी बांधवांचे शोषण सुरू असताना साधी चौकशी न करता कोलाम आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करून पोलीसही कंपनीची पाठराखण करीत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. यावेळी आबीद अली, भाऊराव कन्नाके, मारोती येडमे, अरूण उद्दे, केशव कुडमेथे, मुता सिडाम, झाडु सिडाम, ताराबाई कुडमेथे, पुष्पा मंगाम, शंकर आत्राम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप