शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

देवाडा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST

रात्रीच्या वेळी नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देवाडा येथे ३३ केव्ही सब स्टेशन केंद्र असूनही ...

रात्रीच्या वेळी नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देवाडा येथे ३३ केव्ही सब स्टेशन केंद्र असूनही ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे, देवाडा येथूनच १७ गावांमध्ये वीजपुरवठा केला जातो, देवाडाचा वीजपुरवठा एकाच ठिकाणी असल्याने थोडाही पाऊस किंवा वारा सुटला तर वीजपुरवठा खंडित होतो. अशीच शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वीज खंडित झाली. त्यामुळे देवाडा गावाच्या काही अंतरावर असलेल्या ३३ केव्ही येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र महासचिव अब्दुल जमीर यांनी कार्यकर्त्यांसोबत जाऊन चौकशी केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर एका आठवड्यात वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात येईल, असे आश्वासन वीज अभियंत्यांनी दिले. आधीच पावसाळ्याचे व रोगराईचे दिवस आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीज नसली तर घरात डासांचे थैमान सुरू होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास गोंडवाना पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र महासचिव अब्दुल जमीर यांनी दिला आहे.