शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरणातील गरजूंना ‘हिरकणी’तर्फे मोफत भोजन व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

या संस्थेची भोजन समिती गरजूंची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत भोजन पुरविण्याचे काम करीत आहे. हे ...

या संस्थेची भोजन समिती गरजूंची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत भोजन पुरविण्याचे काम करीत आहे. हे काम लोकसहभागातून होत आहे. त्याकरिता लोक स्वयंस्फूर्तीने आर्थिक सहयोग देत आहेत. हे कार्य संस्थेने एक आठवडापर्यंतच करण्याचे ठरविले होते. परंतु, गरजूंची वाढत जात असलेली संख्या, त्यांच्या अडचणी आणि लोकांकडून या कामी मिळत असलेली आर्थिक मदत सोबतच या कार्यात त्यांची साथ बघता हे मदत कार्य अविरत सुरू ठेवण्याचे ठरले. संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मंजूषा कल्लूरवार यांच्या मार्गदर्शनात स्नेहा भाटिया, सिमरन सय्यद, संजना मूलचंदानी, स्मिता चनाप, योजना गंगशेट्टीवार, रोहिणी नंदग्रामवार, आदी परिश्रम घेत आहेत. यासोबतच येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दूरवरून येणाऱ्या गरजू रुग्णांनाही ही संस्था मोफत भोजन देण्याचे काम करीत आहे. बाधितांना प्राणवायू (ऑक्सिजन) सिलिंडरची मदतही या संस्थेकडून मदतही या संस्थेकडून केली जात आहे.