शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

चार एकराचे सोयाबीन वन्यप्राण्यांकडून फस्त

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

वरोरा: मागील वर्षी दुष्काळ, चालू हंगामात पावसाची दीर्घ विश्रांती अशा कठीण अवस्थेत शेतकरी आपला संसार कसाबसा हाकत असताना वरोरा तालुक्यातील साखरा गावातील....

वरोरा: मागील वर्षी दुष्काळ, चालू हंगामात पावसाची दीर्घ विश्रांती अशा कठीण अवस्थेत शेतकरी आपला संसार कसाबसा हाकत असताना वरोरा तालुक्यातील साखरा गावातील शेतकऱ्यांचे चार एकरातील सोयाबिन पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.वरोरा तालुक्यातील साखरा (रा.) येथील उमेश काळे नामक शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे. यावर्षी सदर शेतकऱ्याने चार एकरात सोयाबिन पिकाची लागवड केली. हंगामापूर्वी पाऊस आल्याने सोयाबीनचे पीक जमिनीवर येवून बहरण्याची वेळ येत असताना सोयाबीन पिकात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला. यात संपूर्ण चारही एकरातील सोयाबिन पीक पूर्णत: नष्ट केले. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या कुंपणाला न जुमानत वन्यप्राण्यांनी शेतापिकाची नासाडी केली. एकट्या शेतकऱ्यांने वन्यप्राण्यांना हुसकविण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करुन जखमी केल्याच्या घटना मध्ये दिवसागणीक वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांना हाकलण्याकरिता शेतकरी धजावीत नाही. त्यामुळे जंगल सोडून वन्यप्राणी शेतातील पिकाकडे धुम ठोकीत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी धास्ताविले असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)