शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

चंद्रपुरात वनकामगारांचा मेळावा

By admin | Updated: May 8, 2016 00:51 IST

येथील विनकर भवनात वनकामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

विविध विषयांवर चर्चा : दोनशेहून अधिक कामगारांची उपस्थितीचंद्रपूर : येथील विनकर भवनात वनकामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला.देवराव लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. एम.पी. जयस्वाल (नागपूर) तसेच प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात राजेश पिंजरकर यांनी तत्कालिन अमेरिकन सरकारने कामगार नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला व कामगार नेते अल्बर्ट पारसन्स, आॅगस्ट स्पाईस, जॉर्ज हेंगेल, अ‍ॅडाल्प फिशर या कामगार नेत्यांना फासावर चढविले. परंतु त्यापुर्वी कोणत्याही कामगार नेत्यांनी माफी मागितली नाही. आंदोलन पुढे चालले आणि शेवटी आठ तासांचा दिवस झाला. प्रा. दहिवडे म्हणाले, काळ बदलला असला तरी कामगारांचे दिवस मात्र बदलले नाही. आजही वन कामगारांना ९० दिवस होताच कामावरुन बंद केले जाते. याचाच अर्थ सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार सामान्य कामगाराला नाही तर तो वन अधिकाऱ्यांनाच आहे, असे अस्पष्टपणे सांगितले जाते. अ‍ॅड. एम.पी. जयस्वाल म्हणाले, कामगारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण न्यायालयीन मार्गाचा अवलंब करुन काम असून कामगारांना कामावरुन बंद करा, असा कोणताच कायदा सांगता नाही. शासनकर्त्यातर्फे तसेच अधिकाऱ्यांतर्फे वन कामगारांची शुद्ध दिशाभूल केली जात आहे. मेळाव्याला दोनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. आभार विठ्ठल पवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)