शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST

आशिष खाडे, पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात व पळसगाव परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे पळसगाव येथील नाल्याला पूर येऊन ...

आशिष खाडे, पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात व पळसगाव परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे पळसगाव येथील नाल्याला पूर येऊन शेतशिवाराला पुराचा जोरदार फटका बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर अशा नानाविध पिकांची लागवड केली, परंतु पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण शेती आता पाण्याखाली जाऊन पीक नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे.

शेतकऱ्यांनी विविध सोसायटी, बँक यांच्याकडून कर्ज घेऊन पिकाची लागवड केली. त्या पिकाला आजपर्यंत लागणारे खत, औषधी याचा खर्चही केला, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे आता संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता कर्जाचा भरणा कसा करायचा, हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे, तसेही शासन करत असलेली मदत उत्पादनापेक्षा तोकडीच असते.

त्यामुळे शासनाने तत्काळ पुराची पाहणी करावी, योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आहे.

080921\img20210908095558.jpg~080921\img20210908095642.jpg

caption~caption