शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

रेल्वेने चिरडला शेळ्यांचा कळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:42 IST

भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली.

ठळक मुद्दे८० शेळ्यांचा मृत्यू : कुत्रे भुंकल्याने कळप आला रेल्वे रुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली.शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास शेळ्यांचा कळप रेल्वे गेटजवळच असलेल्या शेतात बसवून होता. अचानक या शेळ्यांवर कुत्रे भुंकायला लागले.त्यामुळे शेळ्या घाबरून जवळच्याच रेल्वे रुळावर आल्या. त्याच वेळी संगमनेरी एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी तिथे आली. शेळ्यांना पळायला संधीच मिळाली नाही. त्यामुळे शेळ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेला. यात सुमारे ८० शेळ्यांचा कटून मृत्यू झाला. यात पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर शेळ्या चुनाळा येथील खासगी मालकीच्या असल्याचे म्हटले जात आहे.