शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इरई धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडले

By admin | Updated: September 19, 2015 01:08 IST

संततधार पावसामुळे इरई धरण तुडुंब भरले असून चारगाव धरणातील पाणी धरणात येत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे.

चारगाव ओव्हरफ्लो : आठ तासानंतरही पाण्याची पातळी २०७.५०० एवढीच आहेदुर्गापूर : संततधार पावसामुळे इरई धरण तुडुंब भरले असून चारगाव धरणातील पाणी धरणात येत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडून आठ तासांचा कालावधी लोटला.परंतु पातळी २०७.५०० एवढीच आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाने २०७.५०० मीटर पाण्याची पातळी गाठली. याशिवाय चारगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्याचे सारे पाणी इरई धरणात येत आहे. सातत्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. तरीही पाण्याची पातळी कमी होत नसल्याने दुपारी १ वाजता पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत असतानाही पातळी कमी झाली नाही. परिणामी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने वाढविण्यात आले आहे. सध्या पाचही दरवाजे एक मीटरने उघडे असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अद्यापही पाण्याची पातळी २०७.५०० मीटर एवढीच स्थिर आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यास पुन्हा दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)