शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘तिचा’ अखेरचा क्षणही ठरला विद्यादानाचा !

By admin | Updated: July 31, 2015 01:23 IST

मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो.

अंगणवाडीसेविकेचा मृत्यू : मांगली येथील घटनानागभीड : मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो. ते भाग्य फार थोड्याच्या नशिबी असते. मांगली येथील सईबाई देशमुख अश्याच नसिबवंतापैकी एक. त्या माऊलीला काळाने असे गाठले की, तिच्या मृत्यूचा कोणालाही हेवा वाटावा.नागभीडपासून सात किमी अंतरावर मांगली दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात सईबाई बालकदास देशमुख ह्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आपण भले आणि आपले काम भले, या वृत्तीचे त्यांचे काम. नेहमीप्रमाणे त्या गुरूवारी आपल्या कर्तव्यावर गेल्या. तत्पुर्वी घरचे जे काही कर्तव्य असते, ते सर्वांशी हसत खेळत पार पाडले. अंगणवाडीत पोहचल्यानंतर अंगणवाडीचे जे काही शिरस्ते असतात ते पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे अध्यापनाला सुरुवात केली. त्यांचे हे अध्यापन सुरु असताना त्यांना अचानक घरी आली आणि त्या खुर्चीवरुन खाली पडल्या. काय झाले हे कोणालाही क्षणभर कळलेच नाही. जवळच असलेल्या अंगणवाडी मतदनिसने प्रसंगावधान राखून शेजारच्यांना माहिती दिली. शेजारीही धावत आले. पण तोपर्यंत साराच खेळ संपला होता. (तालुका प्रतिनिधी)