शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

‘तिचा’ अखेरचा क्षणही ठरला विद्यादानाचा !

By admin | Updated: July 31, 2015 01:23 IST

मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो.

अंगणवाडीसेविकेचा मृत्यू : मांगली येथील घटनानागभीड : मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो. ते भाग्य फार थोड्याच्या नशिबी असते. मांगली येथील सईबाई देशमुख अश्याच नसिबवंतापैकी एक. त्या माऊलीला काळाने असे गाठले की, तिच्या मृत्यूचा कोणालाही हेवा वाटावा.नागभीडपासून सात किमी अंतरावर मांगली दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात सईबाई बालकदास देशमुख ह्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आपण भले आणि आपले काम भले, या वृत्तीचे त्यांचे काम. नेहमीप्रमाणे त्या गुरूवारी आपल्या कर्तव्यावर गेल्या. तत्पुर्वी घरचे जे काही कर्तव्य असते, ते सर्वांशी हसत खेळत पार पाडले. अंगणवाडीत पोहचल्यानंतर अंगणवाडीचे जे काही शिरस्ते असतात ते पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे अध्यापनाला सुरुवात केली. त्यांचे हे अध्यापन सुरु असताना त्यांना अचानक घरी आली आणि त्या खुर्चीवरुन खाली पडल्या. काय झाले हे कोणालाही क्षणभर कळलेच नाही. जवळच असलेल्या अंगणवाडी मतदनिसने प्रसंगावधान राखून शेजारच्यांना माहिती दिली. शेजारीही धावत आले. पण तोपर्यंत साराच खेळ संपला होता. (तालुका प्रतिनिधी)