शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:56 IST

व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देपर्याय अनेक आहेत; हताश होऊ नका

व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे त्रस्त झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. शेतात अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्याचा स्वीकार करावा. एकटेपणात विचारमग्न राहण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांसोबत मोकळ्या मनाने चर्चा करावी. यातून त्यांची जीवनपध्दती निश्चितच सकारात्मक होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी मकरसंक्रांतीनिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.शेतकरी दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतो. काबाडकष्ट केल्यानंतर फलश्रुती अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर तो चिडतो. हा राग मग इतरांवर निघतो. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चा करावी. शेतात शक्य असेल तर एकत्र आपापले डब्बे खावे. अशावेळी प्रगतशिल शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. असे झाले तर निश्चितच शेतकऱ्यांमधी नकारात्मक भावना निघेल. शेतातही त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.सध्या धावपळीचे आणि स्पर्धेचे यूग आहे. टेन्शन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही मेंदू शक्यतो शांत ठेवावा. आहारात फळे, पालेभाज्या घ्याव्या. यातून त्यांचा, सोबतच शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असे डॉ. पाटील म्हणाले.