शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:56 IST

व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देपर्याय अनेक आहेत; हताश होऊ नका

व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे त्रस्त झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. शेतात अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्याचा स्वीकार करावा. एकटेपणात विचारमग्न राहण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांसोबत मोकळ्या मनाने चर्चा करावी. यातून त्यांची जीवनपध्दती निश्चितच सकारात्मक होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी मकरसंक्रांतीनिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.शेतकरी दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतो. काबाडकष्ट केल्यानंतर फलश्रुती अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर तो चिडतो. हा राग मग इतरांवर निघतो. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चा करावी. शेतात शक्य असेल तर एकत्र आपापले डब्बे खावे. अशावेळी प्रगतशिल शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. असे झाले तर निश्चितच शेतकऱ्यांमधी नकारात्मक भावना निघेल. शेतातही त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.सध्या धावपळीचे आणि स्पर्धेचे यूग आहे. टेन्शन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही मेंदू शक्यतो शांत ठेवावा. आहारात फळे, पालेभाज्या घ्याव्या. यातून त्यांचा, सोबतच शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असे डॉ. पाटील म्हणाले.