शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कुटुंबस्तर संवाद अभियान प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:30 IST

गावागावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. रोगांचा समूळ नायनाट करायचा असल्यास प्रत्येकानी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन जागृत राहिले पाहिजे.

संध्या गुरुनुले : स्वच्छतेतून रोगांचे निर्मूलन शक्यमूल : गावागावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. रोगांचा समूळ नायनाट करायचा असल्यास प्रत्येकानी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन जागृत राहिले पाहिजे. तेव्हाच आरोग्य सुरक्षित राखता येईल. आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय कुटुंबस्तर संवाद अभियानाचा प्रारंभ मूल तालुक्यातील डोंगरगाव येथून करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी आपल्या भाषणातून दरवर्र्षीे १५ लाख रुग्ण अस्वच्छतेच्या सवयीमुळे दगावत असल्याचे सांगून त्यांनी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. याशिवाय संतांनी घालून दिलेल्या विचारातून गावाचा विकास करावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच अस्वच्छतेचा जादुई प्रयोग स्वत: सिंह यांनी करून दाखविली. या प्रयोगातून घाण आपल्या पोटात कशी जाते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते यांनी केले. मोहिते यांनी कुटुंबस्तर संवाद अभियानाविषयी प्रास्ताविकातून मांडण्यात आले.कार्यक्रमात डोंगरगावचे सरपंच मुकेश गेडाम व गटविकास अधिकारी दिलीप पांढरवडे यांनीही मार्गदर्शन केले. गावात भव्य स्वच्छता रॅली, शौचालयाच्या कामाचे भूमीपूजन, शौचालयाचा शुभारंभ, गृहभेटी, स्वच्छता सभा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकांत खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, स्वच्छता तज्ञ तृशांत शेंडे, विस्तार अधिकारी जयेश रारूत, राजू परसावार, बीआरसी हर्षवर्धन गजभिये, सचिन येरमलवार, मूल तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, गावातील सर्व गावकरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)