शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

दरवर्षी २५ हजार नव्या वाहनांची गर्दी

By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST

सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत.

रस्ते खचाखच : वाहतूक पोलिसांना भार पेलेना; अपघाताच्या घटनांत वाढमंगेश भांडेकर - चंद्रपूर सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्या तुलनेत वाहतूक नियंत्रीत करणारे बोटावर मोजण्याइतके असून ही व्यवस्था तोकडी पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ७० हजार वाहने नियंत्रीत करण्यासाठी केवळ १४२ वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने दिवसेंदिवस अपघात वाढतच आहेत. जिल्हाभरात तीन लाख ७० हजार वाहने असून १५ पोलीस ठाण्याअंतर्गत १३० पोलीस शिपाई वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. यात एकट्या चंद्रपूर शहरात ८० पोलीस आहेत. तर महामार्ग वाहतूक पोलीस म्हणून १२ कर्मचारी तैणात व आरटीओ कार्यालयाचे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. वाहन चालविण्याचे परवाने आरटीओ कार्यालयाकडून दरदिवसाला दिले जातात. मात्र, रस्त्यांची दुरवस्था याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभाव हा अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. गतवर्षी रस्ते अपघातात २९२ जणांना जीव गेला. यावर्षी यात वाढ होऊन ३१४ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. अनेकदा वाहनाची फिटनेस नसतानाही त्या वाहनाने प्रवास केला जाते. त्यामुळे अपघात घडतात. यासाठी योग्य नियोजन व वाहनांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.