शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दरवर्षी २५ हजार नव्या वाहनांची गर्दी

By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST

सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत.

रस्ते खचाखच : वाहतूक पोलिसांना भार पेलेना; अपघाताच्या घटनांत वाढमंगेश भांडेकर - चंद्रपूर सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्या तुलनेत वाहतूक नियंत्रीत करणारे बोटावर मोजण्याइतके असून ही व्यवस्था तोकडी पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ७० हजार वाहने नियंत्रीत करण्यासाठी केवळ १४२ वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने दिवसेंदिवस अपघात वाढतच आहेत. जिल्हाभरात तीन लाख ७० हजार वाहने असून १५ पोलीस ठाण्याअंतर्गत १३० पोलीस शिपाई वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. यात एकट्या चंद्रपूर शहरात ८० पोलीस आहेत. तर महामार्ग वाहतूक पोलीस म्हणून १२ कर्मचारी तैणात व आरटीओ कार्यालयाचे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. वाहन चालविण्याचे परवाने आरटीओ कार्यालयाकडून दरदिवसाला दिले जातात. मात्र, रस्त्यांची दुरवस्था याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभाव हा अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. गतवर्षी रस्ते अपघातात २९२ जणांना जीव गेला. यावर्षी यात वाढ होऊन ३१४ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. अनेकदा वाहनाची फिटनेस नसतानाही त्या वाहनाने प्रवास केला जाते. त्यामुळे अपघात घडतात. यासाठी योग्य नियोजन व वाहनांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.