शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रवेश प्रक्रीया संपल्यानंतरही जिल्ह्यात अकरावीच्या १२२४ जागा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

चंद्रपूर : अकरावीची प्रेवश प्रकीया संपुन बराचसा कालावधी झाला. मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयातील सुमारे एक हजार २२४ जागा शिल्लक आहेत. ...

चंद्रपूर : अकरावीची प्रेवश प्रकीया संपुन बराचसा कालावधी झाला. मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयातील सुमारे एक हजार २२४ जागा शिल्लक आहेत.

दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर साधारणत: चार ते पाच दिवसात अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरुवात होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २५८ उच्च महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य, कला, एमसीव्हीसी शाखेच्या सुमारे २६ हजार ८१२ जागा आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली. प्रवेश प्रक्रीया संपूनही बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सुमारे १२२४ जागा शिल्लक आहेत.

बॉक्स

विशेष परवानगी अतंर्गत प्रवेश शिल्लक

काही कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल. तर त्यांना विशेष परवानगी अंतर्गत प्रवेश देण्यात येते. मात्र त्यासाठी नागपूर येथे कारण दाखवून विभागीय शिक्षण उपसंचालकाची परवानगी घेतल्यानंतर प्रवेश दिला जातो.विशेष परवानगी अतंर्गत प्रवेश शिल्लक

काही कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल. तर त्यांना विशेष परवानगी अंतर्गत प्रवेश देण्यात येते. मात्र त्यासाठी नागपूर येथे कारण दाखवून विभागीय शिक्षण उपसंचालकाची परवानगी घेतल्यानंतर प्रवेश दिला जातो.

बॉक्स

मागील वर्षीची स्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रकीया साधारणात दहावीचा निकाल लागल्यानंतर पाच ते सहा दिवसात सुरु होते. साधारणात १५ दिवस ही प्रकीया चालू राहते. दरवर्षी विज्ञान शाखेच्या वगळता इतर शाखेच्या ७०० ते ८०० च्या जवळपास जागा शिल्लक राहतात.मागील वर्षीची स्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रकीया साधारणात दहावीचा निकाल लागल्यानंतर पाच ते सहा दिवसात सुरु होते. साधारणात १५ दिवस ही प्रकीया चालू राहते. दरवर्षी विज्ञान शाखेच्या वगळता इतर शाखेच्या ७०० ते ८०० च्या जवळपास जागा शिल्लक राहतात.