शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

प्रवेश प्रक्रीया संपल्यानंतरही जिल्ह्यात अकरावीच्या १२२४ जागा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

चंद्रपूर : अकरावीची प्रेवश प्रकीया संपुन बराचसा कालावधी झाला. मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयातील सुमारे एक हजार २२४ जागा शिल्लक आहेत. ...

चंद्रपूर : अकरावीची प्रेवश प्रकीया संपुन बराचसा कालावधी झाला. मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयातील सुमारे एक हजार २२४ जागा शिल्लक आहेत.

दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर साधारणत: चार ते पाच दिवसात अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरुवात होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २५८ उच्च महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य, कला, एमसीव्हीसी शाखेच्या सुमारे २६ हजार ८१२ जागा आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली. प्रवेश प्रक्रीया संपूनही बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सुमारे १२२४ जागा शिल्लक आहेत.

बॉक्स

विशेष परवानगी अतंर्गत प्रवेश शिल्लक

काही कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल. तर त्यांना विशेष परवानगी अंतर्गत प्रवेश देण्यात येते. मात्र त्यासाठी नागपूर येथे कारण दाखवून विभागीय शिक्षण उपसंचालकाची परवानगी घेतल्यानंतर प्रवेश दिला जातो.विशेष परवानगी अतंर्गत प्रवेश शिल्लक

काही कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल. तर त्यांना विशेष परवानगी अंतर्गत प्रवेश देण्यात येते. मात्र त्यासाठी नागपूर येथे कारण दाखवून विभागीय शिक्षण उपसंचालकाची परवानगी घेतल्यानंतर प्रवेश दिला जातो.

बॉक्स

मागील वर्षीची स्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रकीया साधारणात दहावीचा निकाल लागल्यानंतर पाच ते सहा दिवसात सुरु होते. साधारणात १५ दिवस ही प्रकीया चालू राहते. दरवर्षी विज्ञान शाखेच्या वगळता इतर शाखेच्या ७०० ते ८०० च्या जवळपास जागा शिल्लक राहतात.मागील वर्षीची स्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रकीया साधारणात दहावीचा निकाल लागल्यानंतर पाच ते सहा दिवसात सुरु होते. साधारणात १५ दिवस ही प्रकीया चालू राहते. दरवर्षी विज्ञान शाखेच्या वगळता इतर शाखेच्या ७०० ते ८०० च्या जवळपास जागा शिल्लक राहतात.