शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

एकाकी ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय सुरूच

By admin | Updated: January 26, 2016 00:43 IST

आयुष्याच्या संध्याकाळी जन्म दिलेल्या मुलांनीच नाकारल्यानंतर एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा कायदा लालफीतशाहीत अडकला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : एकटे राहणाऱ्या ग्रामीण नागरिकांची नोंदच नाहीसिंदेवाही : आयुष्याच्या संध्याकाळी जन्म दिलेल्या मुलांनीच नाकारल्यानंतर एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा कायदा लालफीतशाहीत अडकला आहे. शहर व ग्रामीण भागात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. दरम्यान जन्मदात्यावर अन्याय सुरू असल्याचा प्रकारात वाढ झाल्याचे दिसते.ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आयुष्याच्या उतरत्या वयात वाढत आहे. मुलांचा आधार मिळेल, या आशेत असताना मुलांनी जन्मदात्यांना आई-वडिलांनाच घराबाहेर काढण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाला मान्यता दिली होती. हे धोरण तालुकास्तरावर राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. ग्रामपंचायत असो नगर परिषद उद्यानाची स्थापना करणे त्यामध्ये महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांकरीता स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे, विरगुंळा व स्मृतीभ्रंश केंद्राची स्थापना, वृद्धांना मोफत वाहतूक सुविधा आरोग्य शिबिर आयोजित करणे सर्व जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थावर सोपविण्यात आली असताना देखील यांची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याची खंत एका ज्येष्ठ वयोवृद्धाने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)