शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:09 IST

सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर अनिष्ठ परिणाम

राजु गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शहरातील ५० खाटांच्या रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचाराकरिता येतात. मात्र ७० ते ७५ रुग्णांवर बेडअभावी खालीच उपचार करण्याची वेळ आली. १०० खाटांचा प्रस्ताव धुळखात आहे. २४ तास रुग्णसेवा केल्याने वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची मानसिकता ढासळत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. उपजिल्हा रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी व १२ परिचारिकांची पदे मंजूर आहेत. प्रदीर्घ काळानंतर वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरण्यात आले. सध्या डॉ. बाबर हे पदावर कार्यरत आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी तीन आणि १२ पैकी सात परिचारिकाच कार्यरत असल्याने कामांचा ताण वाढला. वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची पाच पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकाºयांची ताराबंळ उडत आहे. वैद्यकीय अधिकाºयांना २४ तास सेवा द्यावी लागत असल्याने त्यांचीही मानसिकता बिघडत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांची मानसिकता ठिक असली पाहिजे. मात्र, कामाचा भार अद्याप कमी झाला नाही. आंतर रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था असल्याने दररोज येणाºया रूग्णात वाढ होत आहे. परिणामी, बºयाच रुग्णांवर खालीच उपचार करावा लागत आहे. बाह्य रुग्णालयात सुमारे ७०० रुग्णांची नोंद होत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाला आहे.रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाकडे १०० खाटाच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याला तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयात मंजूर असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरल्यास तालुक्यातील हजारो रुग्णांची हेळसांड थांबू शकते.ुुुुु रूग्णांच्या संख्येनुकसार वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. रिक्त पदे भरल्यास ताण कमी होऊन योग्य सेवा देण्यास उपयुक्त ठरेल.-डॉ. सुर्यकांत बाबर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, मूल