शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची आबाळ

By admin | Updated: July 10, 2015 01:29 IST

निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली.

दुष्काळाचे सावट : उष्णतेमुळे पीक करपलेघोसरी: निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली. यामुळे अंकूरलेले बियाणे जमिनीतच करपत आहेत. दुबार पेरणीच्या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना पावसाची सुतराम शक्यता दिसत नसून कोरड्या दुष्काळाची गडद छाया आवासून उभी आहे. निसर्गाचे दृष्टचक शेतकऱ्यांच्या पाचविला पूजलेले आहे. दरवर्षी या ना त्या कारणाने नापिकीचा सामना करावा लागेत आहे. मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने घोसरी- नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बियाणे व धान पऱ्हे करपून उद्ध्वस्त होत आहेत.सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा सावरण्यात केविलवाणी धडपड करीत दुबार पेरणीकरिता बियाणीची जुळवा-जुळव करुन कर्ज शिरावर घेतलेले आहे. परंतु पावसाने दीर्घ विश्रांती घेतलेली आहे. नित्यनेमाने मेघ दाटून येत असल्याने शेतकरी, चातकासारखी नभाकडे बघत आहे. परंतु निसर्ग कोपलेला आहे. परिसरात मुख्यत्वे धान पिकासह सोयाबिन, कापूस यांची पेरणी केलेली आहे. परंतु पावसाने दगा दिला असल्याने धान पिके धोक्यात आली आहे. दुबार पेरणीची सोय नसल्याने कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. (वार्ताहर)