शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
3
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
4
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
5
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
8
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
9
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
10
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
11
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
12
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
13
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
14
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
15
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
16
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
17
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
18
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
19
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
20
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे चनाखा येथे मोठी विहीर खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

सास्ती : राजुरा तालुक्यातील चनाखा येथील शेतकरी रमेश मडावी यांच्या शेतातील मोठी विहीर सततच्या पावसामुळे खचून त्यावरील इंजिनसुद्धा विहिरीत ...

सास्ती : राजुरा तालुक्यातील चनाखा येथील शेतकरी रमेश मडावी यांच्या शेतातील मोठी विहीर सततच्या पावसामुळे खचून त्यावरील इंजिनसुद्धा विहिरीत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

चनाखा येथील शेतकरी रमेश मडावी यांनी त्यांच्या सहा एकर शेतीच्या सिंचनाकरिता पैसा खर्च करून शेतात मोठी विहीर बांधली होती. या विहिरीच्या भरोशावर सिंचन करून भाजीपाला व इतर शेती उत्पन्नात त्यांनी वाढसुद्धा केली; परंतु राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या सततच्या पावसाने ही विहीर खचली असून तिचे संपूर्ण दगडी बांधकाम विहिरीत कोसळले आणि त्या विहिरीवर सिंचनासाठी ठेवलेले इंजिनसुद्धा या भरावात दबले गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात शेतीसाठी सिंचनाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे. विहीर खचल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाने खचलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

280721\img-20210726-wa0010.jpg

अशी विहीर खचल्याने संपूर्ण दगडी बांधकाम विहीरीत कोसळले