शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

जिल्हा सोमवारपासून 12 तास अनलाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 23:49 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी दहशत कायम आहे. दरम्यान व्यावसायिक तसेच नागरिकांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता देत सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास व्यवहार करण्यावर सुट दिली आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : व्यावसायिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात ७ जूनपासून सर्व व्यवहार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. आता यामध्ये पुन्हा वाढ करीत सोमवार (दि.२१) पासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी दहशत कायम आहे. दरम्यान व्यावसायिक तसेच नागरिकांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता देत सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास व्यवहार करण्यावर सुट दिली आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रुग्ण संख्या घटल्यानंतर निर्बंध शिथिल करीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुट देण्यात आली होती. व्यापाऱ्यांच्या शिष्यमंडळाने निवेदन देत ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.

रविवारीही सुरु राहणार व्यवहारअनलाॅक झाल्यानंतर प्रथम जिल्ह्यात रविवारी सर्व व्यवहार बंद होते. आता मात्र नव्या आदेशानुसार रविवारीसुद्धा व्यवहार करता येणार आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर सोडता जिल्ह्यातील बहुतांश शहरामध्ये रविवारी व्यवहार सुरु असते. त्यामुळे व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी