शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

भाजी विक्रेत्यांना फेस मास्कचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

चंद्रपूर : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद स्थापना दिनाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर येथे अखिल भारतीय अधिवक्ता ...

चंद्रपूर : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद स्थापना दिनाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे सर्व भाजी व फळ विक्रेत्यांना फेस मास्कचे वितरण करण्यात आले.

०७ सप्टेंबर ११९२ ला अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची स्थापना करण्यात आली होती. दर ०७ सप्टेंबरला संपूर्ण भारतातील अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सर्व शाखा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. मागील काही वर्षांपासून कोरोना महामारीचे थैमान आहे. प्रशासनाच्या निर्देशाद्वारे कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेस मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संदीप नागपुरे यांच्या पुढाकाराने भाजी व फळविक्रेत्यांना फेस मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. अभय कुल्लरवार, सचिव ॲड. संदीप नागपुरे, ॲड. अभय पाचपोर, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. गोपाल पाटील, ॲड. अमन मारेकर, ॲड. गिरीश मार्लीवार, ॲड. विनय लिंगे, ॲड. नितीन गाटकिने, ॲड. श्रीकांत धागमवार, ॲड. राशिद शेख, ॲड. सोमेश पंढरे, ॲड. राजेश जुनारकर, ॲड. उमेश देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य चवरे, ॲड. आशिष मुंधडा आदी उपस्थित होते.