शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पर्यावरण संवर्धनासाठी मनपाने उभारले विसर्जनकुंड

By admin | Updated: September 20, 2015 01:36 IST

पर्यावरणसंवर्धनाचा नारा देश यंदा चंद्रपूरच्या महानगर पालिकेने शहरात पाच ठिकाणीे विसर्जनकुंड उभारले आहेत.

निर्माल्य कलशही आणले : यंदा प्रथमच उपक्रमचंद्रपूर : पर्यावरणसंवर्धनाचा नारा देश यंदा चंद्रपूरच्या महानगर पालिकेने शहरात पाच ठिकाणीे विसर्जनकुंड उभारले आहेत. या सोबतच निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलशही ठराविक चौकात ठेवले आहेत.चंद्रपुरातील बिघडलेले पर्यावरण, उद्योगांमुळे दूषित होणारे नदी आणि तलावांचे पाणी यावर चिंता व्यक्त करीत चंद्रपुरातील पर्यावरणवादी संघटनांनी मागील वर्षीच यावर उपायोजना करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मागील वर्षी इरई नदीपात्रलगत कृत्रित तलावासारखा मोठा खड्डा करून विसर्जनाची तात्पुरती व्यवस्था मनपाने केली होती. या सोबतन त्या ठिकाणी निर्माल्य कुंडही ठेवले होते. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसादही दिला होता. एकट्या चंद्रपूर शहरात साधारणपणे २० हजार कुटूंबांकडे घरगुती गणेशमूर्तींची स्थापना केली जाते, या सोबतच ५०० वर सार्वजनिक मंडळातही गणेशमूर्तींची स्थापना होते. असा निष्कर्ष आहे. चंद्रपुरात सार्वजनिक गणेश मंडळातील मोठ्या मूर्र्तींचे विसर्जन रामाळा तलावात तर, लहान मूर्र्तींचे विसर्जन इरई नदीत केले जाते. यामुळे तलावात आणि नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलप्रदुषण होते, गाळ साचला जातो, हा दरवर्षीचा अनुभव आहे. हे लक्षात घेवून यंदा महानगर पालिकेने पुढाकार घेवून शहरात फायबर प्लॉस्टीकने तयार केलेले विसर्जन कुंड आणले असून ते शहरात पाच ठिकाणी ठेवले आहेत. एका कुंडात सात ते आठ हजार पाणी राहणार असून किमान दोन हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची क्षमता या कुंडात आहे. मूर्र्तींचे विसर्जन तलावाच्या पाण्यात झाल्यावर मूर्तीवरील रासायनिक रंग पाण्यात मिसळतात. यामुळे जलप्रदुषण वाढते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती असल्यास त्या विरघळत नसल्याने पाण्यावर तरंगतात. त्यामुळे मूर्तींचे पावित्र्य नष्ट होते. हे टाळण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)