शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: January 21, 2016 01:15 IST

मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती.

चिमूर : मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व चिमूर तालुका दुषकाळग्रस्त घोषित कण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू देवतळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले.शेतकरी अत्यंत डबघाईत आला असून सन २०१५-१६ च्या शेती हंगामात पाऊस अपुरा पडल्याने धान्याची उत्पन्न कमी प्रमाणात झाले. लागवडी खर्च जास्त तर उत्पन्न कमी झाले. तसेच बाजारात कापूस, धान, सोयाबिन मालास भाव नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करु शकत नाही. सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांशी कैवारीची भाषा बोलत असणारे मात्र विसर पडला आहे. चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल डिझेल दर कमी करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष राजू देवतळे, शहर अध्यक्ष राजू हिंगणकर, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, नगरसेवक विनोद ठाकूरकर, कदीर शेख, अ‍ॅड. अरुण दुधनकर, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधव बिरजे, उपाध्यक्ष प्रकाश बोकारे, संजय डोंगरे, देवानंद गावंडे, बाळकृष्ण बोभाटे, अरविंद रेवतकर, धनराज मालके, दादा दहीकर, अविनाश अगडे, आशिष उमरे, राकेश साटोणे, अरविंद रेवतकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)