शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

चंद्रपुरातील जीवघेणी वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

चंद्रपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंट करणाऱ्या युवकांनी दुचाकीचालकाला जखमी ...

चंद्रपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंट करणाऱ्या युवकांनी दुचाकीचालकाला जखमी केले. त्यानंतर वाहतूक तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले. मात्र आता पुन्हा तीच अवस्था बघायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देऊन भरधाव तसेच स्टंटबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

चंद्रपूर शहरात सतत घडणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. पोलीस व आरटीओ विभागाकडून वाहतूक सप्ताह पाळण्यात आला. मात्र या सप्ताहाच्या काळातही अनेक चौकात वाहतूक विस्कळीत होताना दिसली. त्यामुळे ठोस कारवाई करून वाहतूक व्यवस्था रुळावर आणणे गरजेचे आहे.

बाॅक्स

अनेक चौकातील सिग्नल नियमित सुरू राहत नाही. तर अनेक चौकात वाहतूक शिपाई राहत नाही. त्यामुळे याचा फायदा घेत युवक भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

बाॅक्स

चंद्रपूर शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यातून नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागते. अर्धा किलोमीटर पर्यंत वाहतूक तुंबलेली असते. कस्तुरबा गांधी मार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक वाहनधारक या मार्गावर अवजड वाहनांना घालतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते.