शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पाईप टाकल्याने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

शंकरपूर-भिसी-चिमूर मासळ हायब्रीड रस्त्याचे दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. भिसी-जामगाव दरम्यान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदल्याशिवाय रस्ता बांधकामासाठी देणार नाही, ...

शंकरपूर-भिसी-चिमूर मासळ हायब्रीड रस्त्याचे दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. भिसी-जामगाव दरम्यान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदल्याशिवाय रस्ता बांधकामासाठी देणार नाही, असे असा इशारा देऊन विरोध केला. शेतकरी व प्रशासनाचे मतभेद झाले. शेवटी शेतकऱ्यांनी शासनाने जमीन मोजावी आणि त्यानंतरच बांधकाम सुरू करावा, असा पवित्रा घेतला. तहसीलदार, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, कंत्राटदार, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त असतानाही काम करता आले नाही. अधिकारी परत गेल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना निवेदन देऊन बांधकाम थांबविण्याची मागणी केली. काही महिने काम बंद होते. मात्र कोरोना लॉकडाऊन काळात कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम केले. शेतात तीन ठिकाणी मोठे सिमेंट पाईप टाकले. त्यामुळे शेती खराब झाली, असा आरोप वामन तुंबेकर यांनी केला आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता शेतकऱ्यांनी रस्ता बांधकाम करताना कडेला नाली खोदकाम करू दिले असते तर शेतात माती व गाळ गेली नसती, अशी माहिती दिली.