शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पाइप टाकल्याने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

शंकरपूर-भिसी-चिमूर मासळ हायब्रीड रस्त्याचे दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. भिसी-जामगाव दरम्यान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदल्याशिवाय रस्ता बांधकामासाठी देणार नाही, ...

शंकरपूर-भिसी-चिमूर मासळ हायब्रीड रस्त्याचे दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. भिसी-जामगाव दरम्यान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदल्याशिवाय रस्ता बांधकामासाठी देणार नाही, असे असा इशारा देऊन विरोध केला. शेतकरी व प्रशासनाचे मतभेद झाले. शेवटी शेतकऱ्यांनी शासनाने जमीन मोजावी आणि त्यानंतरच बांधकाम सुरू करावा, असा पवित्रा घेतला. तहसीलदार, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, कंत्राटदार, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त असतानाही काम करता आले नाही. अधिकारी परत गेल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना निवेदन देऊन बांधकाम थांबविण्याची मागणी केली. काही महिने काम बंद होते. मात्र कोरोना लॉकडाऊन काळात कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम केले. शेतात तीन ठिकाणी मोठे सिमेंट पाइप टाकले. त्यामुळे शेती खराब झाली, असा आरोप वामन तुंबेकर यांनी केला आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता शेतकऱ्यांनी रस्ता बांधकाम करताना कडेला नाली खोदकाम करू दिले असते तर शेतात माती व गाळ गेली नसती, अशी माहिती दिली.