शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

उमेद अभियानातील सीआरपी महिला मानधनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST

पळसगाव (पिपर्डा) : महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) मोठ्या थाटामाटात सुरू केले. मात्र ...

पळसगाव (पिपर्डा) : महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) मोठ्या थाटामाटात सुरू केले. मात्र गेल्या वर्षभरापासून सदर अभियान खासगीकरणाच्या नावाखाली गुंडाळण्याच्या प्रयत्नात असताना महिलांच्या आंदोलनामुळे हे अभियान सध्यातरी सुरू आहे. मात्र या अभियानात मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती म्हणजेच सीआरपी महिला १८ महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत.

त्या आजही आपले कार्य निरंतर करीत असूनसुद्धा त्यांना १८ महिन्यांपासून कोणतेही मानधन दिले गेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सणाचे दिवस आहेत. मात्र त्यांच्या हातात पैसा नाही. थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, यासाठी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना नुकतेच निवेदन दिले आहे. थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे.