शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

ऐनवेळी कपाशीचे पीक धोक्यात

By admin | Updated: October 3, 2015 00:51 IST

मागील आठवड्यात सातत्याने तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.

शेतकऱ्यांनी करावे काय ? : अकाली पावसाचा परिणामवरोरा : मागील आठवड्यात सातत्याने तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतातील कपाशीच्या झाडाचे मुळे जमिनीतून बाहेरच येत कपाशीचे झाडे वाळून गेले आहे. येत्या काही दिवसात कापूस हाती येणार असताना अकाली पावसाने कपाशीचे झाडे वाळत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षीचा हंगामात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. पावसाने काही काळ विश्रांती त्यानंतर पाऊस आल्याने कपाशी पिकाची आंतर मशागत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना करता आल्याने कपाशीचे पिक चांगले आहे. सध्या कपाशी पिकाला पात्या व बोंड असल्याने दसऱ्यामध्ये कापूस विकण्याचे मनसूबे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रचले होते. अनेक ठिकाणी कपाशीच्या झाडांना कापूसही दिसू लागला असल्याने शेतकरी आनंदी दिसत होता. परंतु मागील आठवड्यात पावसाने तीन दिवस बस्तान मांडल्याने शेतकऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवस सातत्याने पाऊस झाल्याने वरोरा तालुक्यातील माढेळी, येवती, नागरी, शेंबळक, डोंगरगाव, चिकणी आदी गावालगतच्या कपाशीच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत आहे. शेतात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या झाडाच्या मुळांनी जमीन सोडून दिल्याने बोंड व पात्या असलेले कपाशीचे झाडे जमिनीवर लोळत आहे. तर मुळ कमजोर झाल्याने झाडाची द्रव्य शोषण्याची शक्ती कमी झाल्याने अनेक रोग कपाशींवर आले आहे. त्यामुळे या संकटाचा सामना कसा करावा, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. रोखीचे समजले जाणारे कपाशीचे पिक हातात येत असताना संकटे आल्याने कापूस उत्पादक शेतकरी तूर्तास हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)जी कपाशीचे झाडे जमिनीपासून झुकली व सुकली आहे, अशा झाडांना मातीचा आधार देऊन पायाने हलका दाब देऊन झाड उभे करावे. झाडाच्या बुंध्याजवळ आवळणी करावी. युरिया १०० ग्रॅम, कॉपर आॅक्सीफ्लोराईड वीस ग्रॅम, ह्युमिक अ‍ॅसीड २० ग्रॅम याप्रमाणे दहा लिटर पाण्यात मिश्रण करुन प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या बुंध्याजवळ द्यावे.-प्रशांत राऊत, संशोधक एकार्जुन