शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

महागाई विरोधात माकपचे धरणे

By admin | Updated: August 31, 2016 00:44 IST

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे.

चंद्रपूर : सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. बड्या भांडवलदारांवर तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर केंद्र तथा राज्य शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्याच इशाऱ्यावर हे शासन नाचत आहे. त्याच कारणाने जनविरोधी तथा कामगारविरोधी धोरण अवलंबिल्या जात आहे, अशी टीका रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.महागाईविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तथा सिटूच्या वतीने धरणे कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आला.केंद्र शासन होश मे आओ, बढती मंहगाईपर रोख लगाओ, सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा धिक्कार असो, नरेंद्र मोदीच्या फसवेगिरीचा धिक्कार असो आदी घोषणा देण्यात आल्या. वामन बुटले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. महागाईला आळा घाला, जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात द्या, सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ शासन निर्णयानुसार देण्यात यावा, धर्मल पावर स्टेशन मधील ठेका कामगारांना संरक्षन द्या, समान कामास समान वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश होता. एस.एच. बेग यांनी आभार प्रदर्शन केले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता पुरुषोत्तम आदे, वामन मेश्राम, राजेश पिंजरकर, देवराव लोहकरे, शारदा लेनगुरे, संध्या खनके, वाघमारे, सुरेखा तितरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)