शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

नाल्याच्या पाण्यामुळे शेतातील कापूस बीज वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

देवाडा : राजुरा तालुक्यातील टेंभुरवाही तलाठी साजाअंतर्गत सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नाल्यालगत ...

देवाडा : राजुरा तालुक्यातील टेंभुरवाही तलाठी साजाअंतर्गत सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरले. शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली होती. पाण्याच्या प्रवाहाने संपूर्ण बीज वाहून गेले.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रघपतू चिंनू पंधरे रा. देवाडा यांचे शेत सर्व्हे नं. ४५, एक हेक्टर, ८० आर शेती असून ती नाल्याच्या जवळ आहे. त्यांनी आताच शेतात कापसाची पेरणी केली होती. मात्र कापसाची कोंबे उगवण्यापूर्वीच नाल्याच्या वाहत्या पाण्यामुळे बिजाई वाहून गेली. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यांना पुन्हा बियाणे खरेदी करून लावावे लागत आहे. यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी आहे.