शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

वरोरा येथे सुरू होणार कापूस पीक संशोधन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

वरोरा : विदर्भात हवामान आणि मातीचा पोत लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. विदर्भातील पांढरे सोने ...

वरोरा : विदर्भात हवामान आणि मातीचा पोत लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. विदर्भातील पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला कापूस हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. या कापसाची प्रत अधिक सुधारावी याकरिता वरोरा शहरातील एकर्जुना कृषी संशोधन केंद्र येथे साधारणपणे तीन कोटी रुपये खर्चून सेंटर फॉर एक्सलन्स सुरू केले जाणार आहे.

विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करीत असतात. या कापसाचे उत्पन्न अधिक मिळावे, याकरिता नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत होणे गरजेचे आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महाराष्ट्र शासन आणि इंडो काउंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यात नुकताच एक करार झाला असून, एकार्जुना येथे कापूस पिकासाठी सेंटर फॉर एक्सलन्स यशोधन केंद्र केले जाणार आहे. या संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, सेंद्रिय पद्धतीने कापूस पिकवून उत्पन्नात वाढ करणे, मातीची प्रत तपासणे व त्यानुसार बियाणांची निवड करणे, आदी गोष्टींचे प्रशिक्षण आणि संशोधन या केंद्रात केले जाणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन केंद्र वरदान ठरणार असून, नजीकच्या काळात बळिराजाला कापूस पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात पारस ॲग्रोचे संचालक अमोल मुथा म्हणाले की, या संशोधन केंद्रामुळे कापूस पिकावरील वेगवेगळ्या किडींचे नियंत्रण केले जाईल. मातीचे परीक्षण करून त्यात कोणत्या बियाणांची निवड करावी तसेच फवारणी आणि चांगल्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळेल आणि उत्पन्नात वाढही होईल.

300721\img_20210728_111953.jpg

warora