शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दारूबंदी हटवून मिळणाऱ्या महसुलातून कोरोना योद्धयांचे वेतन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST

कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनाचा संसर्ग संपविण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद ...

कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनाचा संसर्ग संपविण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. नागरिकांसोबत शासनाची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. यात कोरोना विषाणूला संपविण्यासाठी डॉक्टर, शास्त्रज्ञ यांच्यासह अनेक क्षेत्रातील कोरोना योद्धे रात्रंदिवस आपल्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता कार्य करीत आहे. परंतु त्यांना या कामाचा मिळणारा मोबदला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडत असून त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच स्थिती आहे. याठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून दारूबंदी आहे. त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही दारूबंदी फसली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात दारू सुरु आहे. त्याच धरतीवर जिल्ह्यातील दारूबंदी हटवावी आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून जिल्ह्यातील कोरोना योद्धयांचे वेतन करावे. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन राजू गैणवार यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्य उत्पादन शुल्कमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहे.