शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढत असल्याने ब्रह्मपुरीत न.प.चे पथक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण पुन्हा अवलंबविले आहे. त्यानुसार ...

सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण पुन्हा अवलंबविले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश निर्गमित केले आहे. यामध्ये मास्क लावणे आवश्यक ठरले आहे. विना मास्क आढळल्यास ५०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रुपये दंड, दुकानदारासाठी एक हजार, दोन हजार रु. असा दंड आकारूनही जैसे थे परिस्थिती आढळल्यास तीन दिवसासाठी दुकान सील केले जाईल, असे आदेश मुख्याधिकारी यांनी निर्गमित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात हे चित्र वेगळे आहे. ग्रामीण भागात मास्क नाही, अंतर नाही व अन्य कुठलाही मनात धाक नाही, अशी परिस्थिती आहे. अशावेळी त्यांच्यावरही निर्बंध घालणे आवश्यक ठरत आहे.