शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

काँग्रेसने देशाचे वाटोळे केले

By admin | Updated: February 20, 2016 01:54 IST

काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असून भाजपा देशाच्या हिताचे कार्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, ...

हंसराज अहीर : आबीद अली यांच्यासह कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेशराजुरा/ कोरपना : काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असून भाजपा देशाच्या हिताचे कार्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, बेरोजगारांना काम देण्याच्या योजना भाजपा आखत असून सिंचन क्षेत्र दुप्पट झाले पाहिजे, यासाठी भाजपा प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी केले. कोरपना येथे शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, चंदनसिंग चंदेल, राजु घरोटे, सतीश धोटे, राहुल सराफ, शिवाजी सेलोकर, नारायण हिवरकर, राजेश मून, केशव निरमाजी, महेश देवकते, वाघू गेडाम, अरुण मस्की उपस्थित होते. राज्यात मोठे उद्योग आले पाहिजे, देशात महाराष्ट्राची मान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस अनेक योजना कार्यान्वित करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबीद अली यांच्यासह एक हजार कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन वासुदेव आवारी तर आभार सुहेल अली यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)