शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडची धडक

By admin | Updated: October 3, 2015 00:54 IST

जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर झालेल्या मर रोगामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतातील पिके करपत आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संभाजी ब्रिगेडनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला मदतीसाठी साकडे घातले आहे. शेतातील करपलेली झाडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी धडक दिली. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असताना त्यात कोरडा दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यासाठी वारंवार संभाजी ब्रिगेडने निवेदन देत असताना त्यावर दुर्लक्ष होत आहे. अवकाळी पावसामुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असून शासनाने यावर त्वरीत उपाय करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुण आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे, तालुकाध्यक्ष दीपक खारकर, महानगर कार्याध्यक्ष विवेक बोरीकर यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा कृषी अधीक्षक निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, चंद्रशेखर झाडे, रुपेश सोनेकर, निमकर, महेश जेनेकर, शंकर भोगेकर, मारोती बरडे, दशरथ आत्राम, राहुल जेनेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)