शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

१५ दिवसांत १५ लाख जमा करा

By admin | Updated: September 21, 2015 00:54 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसात १५ लाख रुपये जमा करण्यासाठी शनिवारी नोटीस बजावली आहे.

मनपा गंभीर : उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला नोटीसचंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसात १५ लाख रुपये जमा करण्यासाठी शनिवारी नोटीस बजावली आहे. मुदतीत रक्कम जमा न केल्यास बँक गॅरंटी जप्त केली जाईल, असा इशाराही नोटीसतून देण्यात आला.शहरातील पाणीपुरवठ्याचे कंत्राट उज्ज्वल कंस्ट्रक्शन या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी इरई धरणातील पाण्याची उचल करुन प्रक्रियेनंतर शहराला पाणी पुरवठा करीत असते. मात्र धरणातील पाण्याची उचल केल्यानंतर वापर शुल्क पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागते. विधिमंडळात संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानी उचल केलेल्या पाण्याचे वापर शुल्क पाटबंधारे विभागाकडे जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाटबंधारे विभागाकडे रकमा जमा केल्या. पाण्याचे खासगीकरण करणारी चंद्रपूर ही राज्यातील पहिली नगरपालिका होती. त्यानुसार ही रक्कम खासगी पाणीपुरवठा कंपनीने देणे अपेक्षित होते. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने खासगी कंत्राटदारावर मेहेरबानी दाखवत स्वत: १५ लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे जमा केले.त्यानंतर कंत्राटदाराला ही रक्कम मनपाकडे जमा करण्यास सांगितले. परंतु, कंत्राटदारांनी मनपाच्या एकाही पत्राला उत्तर दिली नाही किंवा रकमही जमा केली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावून १५ दिवसात १५ लाख जमा करावे, अन्यथा बँक गॅरंटी जप्त करण्यात येईल, असे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)