शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे - सलील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 00:25 IST

केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, ...

चंद्रपूर : केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या डिजीधन मेळाव्यात बोलताना केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे रामटेके, इतर बँकाचे व्यवस्थापक, व्यापारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, चलनांचा वापर न करता कॅशलेस व्यवहार करण्याकरिता बँकानी नागरिकांना प्रवृत्त करावे. तसेच व्यापाऱ्यांना व लहान मोठया दुकानदारांना पिओएस मशिनचा अथवा चेक व डेबीट कार्ड यासारख्या विविध इलेक्ट्रानिक माध्यमांचा वापर करण्यास सांगावे. यामुळे चलनी नोटाही व्यवहारात कमी प्रमाणात लागतील, आणि प्रत्येकास व्यवहारासाठी पुरेशी रोख उपलब्ध होईल. भविष्यात कॅशलेस व्यवहाराने रोख रक्कमेची आवश्यकताही भासणार नाही. यामुळे प्रत्येकाचे आर्थिक व्यवहार सुरळीत तर होतीलच.याकरीता सर्वांनी मोठया संख्येने नागरिकांमध्ये जनजागृती करुन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. मेळाव्यात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पिओएस मशिनचे वाटपही दुकानदारांना करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)